बहुतेक फेरीवाले मुंबईकरांना
नालीतला भाजीपाला खाऊ घालणार।
त्यांना काहीच बोलणार नाही
म.न.पा आता गप्प राहणार।
गप्प राहिलोत तर आपल्याला
फेरीवाले वरचड होतील?
भ्रष्ट आधिकाऱ्याच्या मदती मुळे
एक दिवस महाराष्ट्राचा युपी-बिहार
करतील।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment