सरकारला सुनवलं।


फक्त मान मिळावा म्हणूनच
कवी संमेलनात जात आहे।
नसता या साहित्यक्षेत्रात
कोनाला काय रस आहे।
त्यांच तसचं या राजकीय
नेत्यांच ही आहे।
त्यामुळे तर अ.भा.संमेलनात
सरकारला सुनवलं आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments