ना कसलं दडपण यांना
ना कसली भीती आहे।
अन्यायाला थारा नाही
लेखणीत यांच्या दम आहे।
गाजत आहे महाराष्ट्रभर दैनिक
हे विचारमंथन मनी यांनी पेरले।
पत्रकारिता देवदूत ठरते
अन् दै.लोकमंथन देशसेवा ठरले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
ना कसलं दडपण यांना
ना कसली भीती आहे।
अन्यायाला थारा नाही
लेखणीत यांच्या दम आहे।
गाजत आहे महाराष्ट्रभर दैनिक
हे विचारमंथन मनी यांनी पेरले।
पत्रकारिता देवदूत ठरते
अन् दै.लोकमंथन देशसेवा ठरले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment