पुलवामा हल्ला



पुलवामा हल्ला...

कोण बोलतो यांचा तर...कोण

बोलतो हल्ल्यात त्यांचा हात आहे।

खरंच हे ठरवुन झालं का...?

सर्वसामान्यांला पडलेला गंभीर प्रश्न आहे।

कसा ही असो तो

हल्ला तो हल्ला होता।

कित्येक जणांना वीरगती

तो काळाचा घाला होता।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments