मावळे लढणार ते
सेनापती ते यांना सोडुन
कालचं बरे गेले होते...!
आज राजेंनी ही पक्षांतराचा डाव
आखुनिया यांना एकटे पाडले होते।
येवढं होऊन सुद्धा त्या मावळ्यांनी
लढण्यासाठी कंबर ते बांधले।
गेले ते गेले आम्ही लढणार आज
असे विरोधकांनी ठणंकावून
सांगीतले।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
खुपच छान
ReplyDelete